Friday, September 12, 2025 10:44:53 PM
राऊत यांनी नेपाळमध्ये सुरु असलेला हिंसाचार भारतात सुद्धा होऊ शकतो, असे विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 150 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली
Apeksha Bhandare
2025-09-12 17:26:38
दिन
घन्टा
मिनेट